IND vs SL : भारताचा विक्रमी विजय; श्रीलंका ७३ धावांत गारद | cricket marathi

cricket marathi news डेस्क : श्रीलंका विरूध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३१७ धावांनी मोठा व ऐतिहासिक विजय मि’ळवला. यासह भारतीय संघाने ही एकदिवसीय मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. तिरुवनंतपूरम येथे झा’लेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने के-लेल्या १६६ धावा आणि शुभमन गिलने के-लेल्या शतकी खेळीमुळे भारताने श्रीलंके-ला विजयासाठी २९१ धावांचे आव्हान दिले हो ते. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने के-लेल्या गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ अवघ्या ३१७ धावांवर गारद झा’ला. यामुळे भारतीय संघाने श्रीलंका विरूध्दच्या मालिकेत ३-० ने विजय मि’ळवला. (IND vs SL)
3RD ODI. India Won by 317 Run(s) https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 15, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬